सध्याची तरुण पिढी दिवसभर सोशल माध्यमांवर रील्स बघण्यामध्ये व्यस्त असते, पण एका शेतकऱ्यांच्या पोरांने युट्यूब आणि गुगलच्या माध्यमातून माहिती मिळवून झुकीनी (Zucchini) या परदेशी भाजीचे उत्पन्न घेतले आहे...
बळीराजा
जेव्हा दुष्काळ पडतो, तेव्हा माणसं, जनावरं या सगळ्यांचे हाल होतात. दुष्काळ पडतो तेव्हा मुख्यत्वे अन्नधान्यांची टंचाई होते. १९७२ साली असाच दुष्काळ पडला, आता जे...
मार्च 2020 मध्ये भारतात कोरोनाच्या अनेक केसेस सापडू लागल्या. आणि अचानक संपूर्ण देशात लॉक डाऊन झाले. लॉक डाऊन झाले आणि सगळ्यांचे काम टप्प झाले. शेतकरी देखील...